भारतीय जलनीतीचे उद्गाते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Authors

  • अमृता रामसेवक मुखेकर Author

Keywords:

मानवी विकास

Abstract

मानवी जीवनाचा मुख्य स्त्रोत पाणी आहे. आज 2025 मध्येही पाणी विषयावरील गुंतागुंत कायम आहे. खरेतर पाणी केवळ उपजीविकेचे साधन नाही तर मानवाच्या विकासाचे उगमस्थान आहे. पण हेच पाणी कायमच सत्तासंबंधाचे, संघर्षाचे व विषमतेचे कारण बनताना दिसत आहे. पाण्याचे हक्क हे पूर्वीपासूनच विशिष्ट समुहांकडे एकवटलेले बघावयास मिळतात. भारतात जातीसंरचनेच्या उतरंडीत उच्च जातींनी पाण्याचे हक्क स्वत:च्या ताब्यात घेतले होते. त्यामुळे या पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी अविरत प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि त्याचा अभ्यास होणे ही काळाची गरज आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • अमृता रामसेवक मुखेकर

    संशोधक विद्यार्थी- राज्यशास्त्र,

    हिंद सेवा मंडळाचे, पेमराज सारडा कॉलेज, अहमदनगर

References

01) मून वसंत व हरी नरके ( संपा.) 2002- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 18 वा, भाग 5, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई.

02) थोरात सुखदेव, डॉ. बाबसाहेब आंबेडकर नियोजन, जल व विद्युत विकास भूमिका व योगदान, सुगावा प्रकाशन, पुणे प्रथमावृत्ती 2005.

03) गुंजकर सोमनाथ व कापसे शिवसांब( संपा.) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधन व दृष्टिकोण, अनुराधा प्रकाशन, नांदेड, प्रथमावृत्ती 2017.

04) हनवते प्रकाशन व डॉ. हनवते उत्तम ( संपा.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर काल, आज आणि उद्या, निसर्ग प्रकाशन, हिंगोली . 11 जुलै 2016.

Published

25-10-2025

How to Cite

अमृता रामसेवक मुखेकर , trans. 2025. “भारतीय जलनीतीचे उद्गाते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर”. IIP : International Multidisciplinary Research Journal 2 (Issue - IV (October-December): 7. https://iipublications.com/iipimrj/article/view/147.

Share

Similar Articles

1-10 of 28

You may also start an advanced similarity search for this article.