भारताची वाढती भू-राजकीय महत्त्वाकांक्षा आणि चीन-अमेरिका स्पर्धा: धोरणात्मक संधी आणि आव्हाने

लेखक

  • श्रीमती. आतार आयेशा शफिक ##default.groups.name.author##

##semicolon##

भू-राजकीय महत्त्वाकांक्षा चीन-अमेरिका स्पर्धा इंडो-पॅसिफिक

सार

शीतयुद्धोत्तर जागतिक व्यवस्था चीनच्या वाढत्या सामर्थ्यामुळे बहु-ध्रुवीयतेकडे सरकत आहे. या डायनॅमिक्समध्ये, भारत केवळ तटस्थ न राहता एक सक्रिय आणि संतुलन साधणारी शक्ती (Balancing Power) म्हणून उदयास येत आहे. चीन-अमेरिका स्पर्धेमुळे भारताला 'चायना-प्लस-वन' धोरणातून उत्पादन क्षेत्रात संधी मिळत आहेत, तर दुसरीकडे चीनवरील आर्थिक अवलंबित्व आणि LAC वरील तणाव ही मोठी आव्हाने आहेत. हा निबंध चीनच्या १५ व्या पंचवार्षिक योजनेच्या आणि जहाजनिर्मितीच्या महत्त्वाकांक्षेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या भू-राजकीय महत्त्वाकांक्षेचे स्वरूप, धोरणात्मक स्वायत्तता टिकवण्याचे आव्हान आणि इंडो-पॅसिफिकमधील नेतृत्वाची संधी यांचे सखोल विश्लेषण करतो.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiography##

  • श्रीमती. आतार आयेशा शफिक

    संशोधक विद्यार्थी,राज्यशास्त्र अधिविभाग,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर

प्रकाशित

2025-12-20

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##