जागतिक राजकारणातील भारताचे स्थान

लेखक

  • डॉ.दीपक सर्जेराव पाटील-शेटके ##default.groups.name.author##

##semicolon##

सॉफ्ट पॉवर नैतिक प्रभाव विचारधारा

सार

जागतिक राजकारण हे अखंडपणे चालणारे असते. यामध्ये चढ-उतार, बदल व अनपेक्षित घटना-प्रसंग समाविष्ट असतात. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारण हे अधिक प्रकाशझोतात येऊ लागले. एकध्रुवीय, द्विध्रुवीय व बहुध्रुवीय अशी जागतिक राजकारणाची स्थित्यंतरे आपल्याला दिसतात. सामान्यत: विश्व स्तरावर जे राजकारण होत असते, त्यामध्ये जे राष्ट्र अधिक सामर्थ्यशाली असेल त्याचे उपद्रवमूल्यही अधिक असते. गरीब, अविकसित, विकसनशील व विकसित अशी सर्व राष्ट्रे सहभागातून हे जागतिक राजकारण आकारास येत असते, घडत असते. यामध्ये नेतृत्व, विचारधारा, संस्था-संघटना, राजनय, तिसरे पक्ष, दबाव गट-समूह, प्रभावशाली व्यक्ती ही आपली भूमिका पार पाडत असतात, स्थान निर्माण करत असतात. राष्ट्र-राज्य, संविधान, सार्वभौमत्व, राष्ट्रीय एकता, समान हितसंबंध, संघराज्य या संकल्पना 18 व्या शतकानंतर रूजू लागल्या, वसाहतवाद-साम्राज्यवादाचा शेवट होऊ लागला. प्रस्तुत शोधनिबंध स्वातंत्र्योत्तर (आधुनिक) भारताचे स्थान, महत्त्व, प्रभव स्पष्ट करणारा आहे.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiography##

  • डॉ.दीपक सर्जेराव पाटील-शेटके

    (राज्यशास्त्र), कोल्हापूर

##submission.citations##

1)जागतिक राजकारण, अंजली रानडे, डायमंड प्रकाशन 2)असा घडला भारत, रोहन प्रकाशन 3)आंतरराष्ट्रीय राजकारण, बी.डी. तोडकर, प्रशांत प्रकाशन

प्रकाशित

2025-12-20

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##